चायनीज मांजामुळे मृत्यू झाल्यास हत्येचा गुन्हा दाखल होणार, उत्तर प्रदेश सरकारचा कडक निर्णय; विक्रेते आणि वापरकर्त्यांना बसणार चाप
राज्यभर छापे टाकण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क लखनौ : चायनीज मांजामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. आता चायनीज मांजामुळे कोणाचाही मृत्यू झाल्यास तो थेट हत्येचा गुन्हा मानला जाईल आणि संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट आदेश…

