मळी माफियांमुळे शेती नापीक; फलटण तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, प्रशासनाकडे कारवाईची मागणी
6 मे 2026 – महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क – फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यात मळी माफियाकडून मळीच्या (डिस्टिलरी वेस्ट) बेकायदेशीर विल्हेवाटीमुळे शेती नापीक होत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. अनेक गावांमध्ये टँकरद्वारे मळी आणून शेतांमध्ये टाकली जात असल्याने जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात घटली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे. मळीमधील रासायनिक घटक व क्षारांच्या…

