फलटण तालुक्यातील कारखान्यांनी ऊसाचा ३०१ रुपये दुसरा हप्त्या देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून फलटण तालुक्यातील श्रीदत्त,स्वराज,श्रीराम व शरयू या चारही साखर कारखान्यांनी मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रति टन ३०१ रुपये प्रमाणे देण्याची मागणी चारही कारखाना व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे त्यानुसार चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे. मागील वर्षी गाळप केलेल्या ऊसासाठी…

