नीरा-देवघरच्या पाण्यावर फक्त फलटण, खंडाळ्याचाच हक्क, हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करणार : संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण प्रतिनिधी: वाचणार्या पाण्याचा गवगवा करुन माजी खासदार ते पाणी पंढरपूर, सांगोल्याला द्यायला निघाले होते. आता सांगोला-पंढरपूरही बाजूला राहिलेत आता ते पाणी तिसरीकडेच निघाले आहे. नीरा-देवघरच्या पाण्यावर फलटण, खंडाळ्याचाच हक्क आहे काही झालं तरी आम्ही मात्र आमच्या हक्काचं पाणी आमच्याच तालुक्यात ठेवण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांनी…

