
वाठार कॉलनी फाटा ते वीर धरण रस्त्यावरील धोकेदायक साईडपट्ट्यामुळे अपघातामध्ये वाढ
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क खंडाळा :- खंडाळा – वाठार कॉलनी फाटा ते वीर रस्त्याला साईडपट्ट्या नसल्याने व सतत ट्रॅफिक असल्यामुळे व ह्या रस्त्याला साईड पट्ट्या नसल्यामुळे मालवाहतूक गाडी चालक रस्ता सोडून खाली गाडी घेत नसल्यामुळे अनेकदा वाहन चालकांमध्ये वादावादी होण्याचे प्रकार सतत घडत आहेत . तसेच अपघात देखील होत आहेत. गेल्या २-३ वर्षापासून सातत्याने ही…