पाटण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, खा. उदयनराजे यांचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पाटण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांची शेती पडूनच आहे. काही जणांनी पेरण्या केल्या असल्या तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे ती पिके कुजण्याच्या वाटेवर आहेत या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे स्पष्ट…

