
“वृक्ष लागवड व संवर्धन” ही एक सामाजिक चळवळ म्हणून उभी राहिली पाहिजे- दादासाहेब चोरमले
फलटण प्रतिनिधी – दिवसें दिवस शहरांचा सर्वांगीण विकास होत असताना झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे संपूर्ण निसर्गाचा समतोल ढासळला असून या सर्व बाबींवर एकमेव उपाय म्हणजे “वृक्ष लागवड व संवर्धन” ही सामाजिक चळवळ तरुणांनी उभी केली पाहिजे असे प्रतिपादन सातारा जिल्हा ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले यांनी केले. नारळी बाग फलटण येथील वरद सोसायटीच्या…