
श्री दत्त इंडिया ३१०० रुपये पहिली उचल देणार-अजितराव जगताप
फलटण :- श्री दत्त इंडिया साखर कारखाना गळीत हंगाम २०२४/२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल म्हणून रुपये ३१०० रुपये प्रति टना प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली आहे. श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचा ऊसाचा दर एफआरपी नुसार २६५० रुपये प्रति टन इतका येत आहे मात्र जिल्ह्यातील इतर…