ढेबेवाडी येथील चर्मकार वस्ती रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत अण्णा कारंडे यांचे निवेदन

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी येथील डॉ विठ्ठल कारंडे ते ढेबाआळी येथून आलेला पानंद रस्ता या दोन्ही रस्त्याला जोडणारा हा चर्मकार वस्तीतील अंतर्गत रस्ता असल्याने त्या रस्त्यावरती नागरिकांची ये-जा असते मात्र येथील काही रहिवाशांनी या रस्त्यावरती अतिक्रमण केल्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना ये -जा करताना नाहक त्रास होत आहे. याबाबत पाटणचे नायब तहसीलदार यांना अण्णा कारंडे…

Read More

वारुगड ट्रेकर्स ग्रुप फलटण यांच्या वतीने पन्हाळा-पावनखिंड ऐतिहासिक मोहिमेचे आयोजन

फलटण प्रतिनिधी:- वारुगड ट्रेकर ग्रुप फलटण यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पन्हाळा-पावनखिंड ही ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम शनिवार दि. १२ व रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मोहिमेचे आयोजक बाबासाहेब तावरे यांनी दिली आहे. शिवकाळात १२ व १३ जुलै १६६० या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण…

Read More

ग्रामपंचायत काळदरीच्या मनमानी कारभाराबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर यांना निवेदन

पुरंदर प्रतिनिधी :- काळदरी ग्रामपंचायत मध्ये चालु असलेल्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक दिवसापासून भोंगळ चालू आहे नागरिक या प्रकाराला प्रचंड वैतागलेले आहेत. काळदरी हा दुर्गम भाग असुन या भागात सद्या अनेक वाडी वस्तीवर ९० टक्के पेक्षा जास्त जेष्ठ नागरिक राहात आहेत. पाण्याची समस्या उन्हाळा चालू…

Read More

“सातारा जिल्ह्यामध्ये शेतीमध्ये प्रथमच होणार ए.आय तंत्रज्ञानाचा वापर”

शिरवळ प्रतिनिधी :-“ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती” यांच्या माध्यमातून वाठार कॉलनी (भादे) येथे करण जगताप यांच्याकडे ऍग्रो नॉमिक्स एग्रीकल्चर ड्रोन सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ड्रोन फवारणी मुळे शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे आहे, तसेच पिकावरील औषध देखील कमी लागणार असून सर्वात महत्वाचे एक एकरसाठी फक्त १० लिटर पाण्याचा वापर होत आहे त्यामुळे पाण्याची…

Read More

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा फलटण येथे विजेच्या धक्क्याने मृत्यू

फलटण प्रतिनिधी: संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यातील दोन वारकरी तुषार रामेश्वर बावनकुळे वय २२ रा खलासना नागपूर व मधुकरराव तुकारामजी शेंडे वय ५५ रा मेडिकल चौक नागपूर यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून उपचारासाठी नातेपुते ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते या वेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बरड जवळ टोल नाका नजीक…

Read More

खंडाळा भूमी अभिलेख असून अडचण नसून खोळंबा, नागरिकांतून प्रचंड नाराजी

खंडाळा प्रतिनिधी:- भूमी अभिलेख कार्यालय खंडाळा या कार्यालयात आज रोजी केवळ दोनच कर्मचारी असून लोकांनी आपल्या कामासाठी रोज भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे घालून जनता वैतागले आहे. कोणाचे नकाशे काढायचे आहेत तर कुणाला स्कीम काढायचे आहे,तर कोणाला कोर्टात भूमिअभिलेखचे कागदपत्र द्यायचे आहेत तर या कार्यालयात येणाऱ्या लोकांना केवळ एकच उत्तर ते बाहेर गेलेत, कर्मचारी कमी आहेत…

Read More

सेवा सहयोग फाऊंडेशन वतीने गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

फलटण प्रतिनिधी-आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या पंखात ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ या संस्थेने मोठे बळ भरले आहे. संस्थेच्या माध्यमातून गेल्या १७ वर्षांत राज्यभरातील २ हजार ३९६ गरजू विद्यार्थ्यांना २७ कोटी ३१ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप केले आहे. संस्थेने इंजिनीयरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांसह अन्य व्यावसायिक शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरलेली आहे.दहावीमध्ये ९० टक्के आणि बारावीमध्ये ७० टक्के…

Read More

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भामध्ये भाजपा प्रदेश अध्यक्ष व प्रभारी अध्यक्ष यांना अहवाल सादर

बारामती प्रतिनिधी:- भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे व प्रभारी अध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांची भेट घेऊन नुकत्याच झालेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भामध्ये सविस्तर अहवाल सादर केला. निवडणुकी मधे पॅनेलला मिळालेली मते महत्वपूर्ण असून अशा कठीण परिस्थितीमध्ये पॅनेल उभा करण्याचा धाडस केल्याबद्धल दोन्ही नेत्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस पक्ष खंबीरपणे पाठीशी…

Read More

ग्राम विकासाचा आधुनिक पॅटर्न दाखविणारा अवलिया… चंद्रकांत दळवी

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ‘निढळ’ हे छोटेसे खेडेगाव. येथील लोकांचे जगण्याचे एकमेव साधन म्हणजे शेती. तीही पावसावर अवलंबुन असणारी. त्यामुळे ज्वारी, बाजरीसारख्या जिरायती पिकांतून जे उत्पन्न मिळेल तेच येथील लोकांच्या जगण्याचे साधन. दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला. अशा अवस्थेत शेतीवर संपूर्ण कुटुंब चालविणे अवघड असल्यामुळे कुटुंबातील एक तरी माणूस कामानिमित्त पुणे-मुंबई सारखी शहरे जवळ करत…

Read More

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पहाणी

फलटण : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सुक्ष्म नियोजन करावे. वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बरड, फलटण, तरडगाव, लोणंद, निरा…

Read More
error: Content is protected !!