आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही, तर बदल घडवायचा आहे. : रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण :- मला माझ्या फलटणमधील जनतेने मोठे केले आहे. रणजितसिंह निंबाळकर कधीही मस्तीत वागला नाही. अधिकाऱ्यांना कधीही ब्र शब्द काढलेला नाही.आमच्याकडील काही लोक स्वतःला शहेनशाह समजतात. आमच्याकडची त्यांची जहॉगिरी गेली; पण त्यांची फुगिरी अजून गेलेली नाही. पुढून येणारे साप आहे की कुत्रं आहे, तो चावायला आला आहे की चाटायला हे आता आमच्या लक्षात येतंय. पण…

