आता नोटीस बंधनकारक! पोलिस थेट अटक करू शकणार नाहीत, 7 वर्षांपर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यांत अटकेवर निर्बंध
सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; नागरिक स्वातंत्र्याला मोठा दिलासा महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क नवी दिल्ली : पोलीस कारवाईतील थेट अटक आणि मनमानी अधिकारांवर कडक मर्यादा घालणारा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ज्या गुन्ह्यांमध्ये कमाल शिक्षा 7 वर्षांपर्यंत आहे, अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना थेट अटक करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. अशा प्रकरणांत…

