भटके कुत्रे चावले तर भरपाई द्यावीच लागेल !, सर्वोच्च न्यायालयाचा राज्यांना व प्रशासनाला कडक इशारा
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक जखमी होत असतील किंवा मृत्यू होत असेल, तर संबंधित पीडितांना राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांना भरपाई द्यावीच लागेल, असा स्पष्ट व कडक इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. भटके कुत्रे ही समस्या केवळ प्राणी प्रेमाच्या चौकटीत पाहता येणार नाही, तर सार्वजनिक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न…

