फलटण नगर परिषदेच्या विद्युत विभागाचा गजब कारभार; दिवस न उजाडताच रस्त्यावरील दिवे बंद
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : फलटण नगर परिषदेच्या विद्युत विभागाच्या अजब व निष्काळजी कार्यपद्धतीमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असून, सकाळच्या वेळेत दिवस उजाडण्याआधीच शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील पथदिवे बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे पहाटेच्या अंधारातच नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करावा लागत असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. शहरातील बाजारपेठ परिसर, वसाहती, शाळा–महाविद्यालयांकडे जाणारे रस्ते तसेच दवाखाने…

