ईव्हीएम आणि बॅलेट मशीनवर नावाचा क्रमात बदल, ग्रामविकास विभागाच्या वतीने राजपत्र प्रसिद्ध
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क – विक्रम विठ्ठल चोरमले नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. आता राज्यात महापालिका निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचीही निवडणूक लवकरच पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाने निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठा बदल केला आहे. या पुढे निवडणुकीत ईव्हीएम आणि बॅलेट मशीनवर राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर प्रादेशिक पक्ष मग अपक्ष…

