शेतकरी आत्महत्यांची वेदना मांडण्यात साहित्यिक कमी पडले, पानिपतकार विश्वास पाटील यांचे स्पष्ट मत
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी :शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी आणि शासन यंत्रणा कमी पडली आहे, त्याचप्रमाणे या गंभीर प्रश्नाची वेदना प्रभावीपणे मांडण्यात साहित्यिकही कमी पडले आहेत, अशी स्पष्ट व परखड भूमिका अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. वारकरी संप्रदायाला समर्पित ३० वे विभागीय साहित्य संमेलन व…

