निरगुडी गावातील नागरिकांचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
फलटण प्रतिनिधी :- निरगुडी गावातील प्रलंबित प्रश्नांवर होत असलेल्या दुर्लक्षामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर गावातील नागरिक बहिष्कार टाकण्याचा इशारा निरगुडी गावातील नागरिकांनी दिला आहे.निरगुडी गावात वर्षानुवर्षे विविध मागण्या प्रलंबित आहेत. होलार समाजाला आजही हक्काचा रस्ता उपलब्ध नाही. दलित वस्तीला २०१७ पासून संरक्षण भिंतीची मागणी असून जुलै २०२४ मध्ये ३४ लाख रुपये मंजूर…

