सन्मानाची वागणूक मिळावी; अन्यथा चर्चेचे पर्याय खुले, शिवसेनेच्या मेळाव्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्ट संकेत
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क सातारा प्रतिनिधी महायुतीमधील घटक पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक द्यावी, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्यासह इतर राजकीय चर्चेचे सर्व पर्याय खुले ठेवले जातील, असे स्पष्ट संकेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना…

