स्व.यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्याची रविंद्र बेडकिहाळ यांची मागणी

फलटण : ‘‘मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यासाठी नवमहाराष्ट्र झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी या क्षेत्रासाठी तत्कालीन राज्यशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश मंडळ, लोकसाहित्य समिती, मराठी भाषा विभाग, रंगभूमी परीक्षण मंडळ, स्थापन केले. राज्यातील विभागीय साहित्य परिषदांचे एकत्रीकरण करून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ स्थापनेसाठी सहकार्य केले. या संस्थांना अनुदान सुरू…

Read More
error: Content is protected !!