चार भारतीय जवानांच्या हौतात्म्यामुळे रामराजे नाईक निंबाळकरांनी केला मकर संक्रांत कार्यक्रम रद्द
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी –भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील तीन तसेच अकोला जिल्ह्यातील एका जवानाला अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत वीरगती प्राप्त झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या दु:खद पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यंदा मकर संक्रांतीचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेत शहीद जवानांना भावपूर्ण…

