सभापती निवडणुकीत ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत सागर अभंग यांचा राजीनामा
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. सभापती पद ओबीसी समाजासाठी आरक्षित असतानाही या निवडणुकीत ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत भाजपा ओबीसी आघाडीचे फलटण तालुका अध्यक्ष तथा विडणी येथील लोकनियुक्त सरपंच सागर कांतिलाल अभंग यांनी आपल्या फलटण तालुका भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष…

