आखाती देशांतील तणावानंतरही फलटण तालुका प्रशासन झोपेत; गॅस व इंधन पुरवठ्यासाठी संपर्क अधिकारी नियुक्तीचा गंभीर अभाव
विक्रम विठ्ठल चोरमले महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:- आखाती देशांतील वाढत्या तणावामुळे भारतातील इंधन सुरक्षेबाबत केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत देशभरातील जिल्हा व तालुका प्रशासनांना गॅस सिलेंडर, LPG, पेट्रोल आणि डिझेल पुरवठा सुरळीत राहावा यासाठी तातडीने नोडल / संपर्क अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र फलटण तालुक्यातील प्रशासनाने…

