महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ॲड. कांचनकन्होजा खरात यांचे निवेदन
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण, दि. ३ जुलै : महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेबाबत गंभीर आक्षेप नोंदवत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महावितरणकडून वीज ग्राहकांना संदेश पाठवून आणि प्रत्यक्षात घरांमधील कार्यरत वीज…

